International Journal For Multidisciplinary Research
E-ISSN: 2582-2160
•
Impact Factor: 9.24
A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal
Home
Research Paper
Submit Research Paper
Publication Guidelines
Publication Charges
Upload Documents
Track Status / Pay Fees / Download Publication Certi.
Editors & Reviewers
View All
Join as a Reviewer
Reviewer Referral Program
Get Membership Certificate
Current Issue
Publication Archive
Conference
Publishing Conf. with IJFMR
Upcoming Conference(s) ↓
WSMCDD-2025
GSMCDD-2025
Conferences Published ↓
RBS:RH-COVID-19 (2023)
ICMRS'23
PIPRDA-2023
Contact Us
Plagiarism is checked by the leading plagiarism checker
Call for Paper
Volume 7 Issue 1
January-February 2025
Indexing Partners
Study of Changing Cropping Pattern in Western Vidarbha
Author(s) | Mr. Purushottam Rangrao Chate |
---|---|
Country | India |
Abstract | गोषवारा :- भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर आदिमानव जंगलातच राहून कंदमुळे आणि फळे खाऊन शिकार करून जगत होता.त्यांना इतर सजीवांपेक्षा बुद्धीची देणगी जास्त असल्याने त्याच्यात दिवसेंदिवस विकास होवू लागला. ऋषीमुनींच्या अगोदरच कृषिसंस्कृतीचा जन्म झाला. ऋषीमुनींनी आपल्या आश्रमाच्या आसपास ऋषीकृषी सुरु केली.कृषिसंस्कृतीचा खरा विकास ऋषीमुनींच्या काळापासून सुरु झाला.नदीकिनारी त्या काळातल्या कृषिमित्रांच्या वस्त्या सुरु झाल्या. सुरुवातीला दगडाच्या आणि लाकडी औजारांचा वापर करून धान्यांची पेरणी करून ते धान्य पिकवू लागले. त्यानंतर हजारो वर्षांनी कृषी मध्ये धान्य पिकविण्यासाठी जनावरांचा वापर करण्यास सुरुवार झाली. जनावरांपासून मिळणाऱ्या दूध, मांस याचीही त्यांना जाणीव झाली आणि मोठ्या प्रमाणात नदीकाठची सुपीक जमीन शोधून त्या ठिकाणी धान्य घेऊ लागले आणि खऱ्या अर्थाने भटका आदिमानव शेतकरी झाला. भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे.भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशातील बहुसंख्य जनता जर शेतीवर अवलंबुन असेल तर शेती व्यवस्थापनात देशाच्या विकासाची खरी मेख आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही तत्ववेत्याची गरज नाही.आपल्या देशाचा शेती व्यवसाय आणि शेतकरी जीवन बदलले ते स्वातंत्र्यानंतर. गेल्या ७०-७५ वर्षात अनेक गोष्टीत बदल झाला. विदर्भातील हवामान उष्ण व निन्म कोरडे अहे.या प्रदेशातील शेती सुपीक होती त्याचप्रमाणे १९६० च्या अगोदर येथील नागरी भागापेक्षा ग्रामीण परिसर समृद्ध होता. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता,हरितक्रांती नंतर पिक रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल झाला पारंपारिक पिक पद्धतीतून एकल पीक,संमिश्र पीक पद्धतीकडे वाटचाल झाली. पश्चिम विदर्भात एकल पिक रचनेने क्रांती केली. मात्र कापूस पिकाची हळू हळू उत्पादन कमी व खर्च वाढत असल्याने भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून विदर्भाचे नाव प्रथम क्रमांकावर आले.त्यामध्ये यवतमाळ व वाशिम जिल्हे आघाडीवर होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्याठी शेतकरी वर्गाला अनुदान,कर्ज माफी यासारख्या अमिषाला बळी पाडले.या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक रचनेतील बदलाचा स्वीकार केला. असे म्हणणे अतिशोक्ती ठरणार नाही. |
Keywords | संशोधन पद्धती,संशोधनाची उदिष्ट,संशोधनाची साधन सामग्री ,पीक रचना म्हंजणे काय,पीक रचनेतील बदल,निष्कर्ष |
Field | Computer > Network / Security |
Published In | Volume 7, Issue 1, January-February 2025 |
Published On | 2025-01-10 |
Cite This | Study of Changing Cropping Pattern in Western Vidarbha - Mr. Purushottam Rangrao Chate - IJFMR Volume 7, Issue 1, January-February 2025. DOI 10.36948/ijfmr.2025.v07i01.34811 |
DOI | https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i01.34811 |
Short DOI | https://doi.org/g82gw8 |
Share this
E-ISSN 2582-2160
doi
CrossRef DOI is assigned to each research paper published in our journal.
IJFMR DOI prefix is
10.36948/ijfmr
Downloads
All research papers published on this website are licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License, and all rights belong to their respective authors/researchers.